पाणी म्हणजे जीवन...पाण्याशिवाय आपण जगू शकतं नाही. मानवाचा शरीर हेदेखील 70% पाण्याने बनलेलं आहे. पाणी शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरदेखील आपल्याला जास्त जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. दररोज पुरुषांनी किमान तीन लीटर तर महिलांनी किमान 2 लिटर पाणी प्यायला पाहिजे. उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण हे कमी होतं.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उन्हाळ्यात पाण्यासाठी आजही महिलांना कोसोदूर चालत जावं लागतं. मानवाला शुद्ध पाणी मिळावं म्हणून भारत सरकारानने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केलीय. जलशक्ती मंत्रालयाने नुकताच एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. ज्यात म्हटलंय की, भारतातील 80% लोक ग्राउंडवाटर पाणी पितात. या ग्राउंडवाटरमध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणाऱ्या घटक आढळल्याचं उघड झालंय. जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भूजलातून पाणीपुरवठा हा देशभरात करण्यात येतो.
तुमच्या घरातील पाणी तपासण्यासाठी तुम्हाला साधारण 500 ते 600 रुपये खर्च येतो. सुमारे 14 पॅरामीटर्सच्या आधारे पाणी तपास केलं जातं. त्यानंतरच हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, हे अहवालातून स्पष्ट होतं.Full Scorecard →मुंबई
CANCER Utility News Water Identification Cancer Containing Drinking Water Water Contains Cancer पाणी कर्करोग उपयुक्तता बातम्या पाण्याची ओळख पाणी पिण्यामुळे कर्करोग होतो पाण्यामुळे कर्करोग होतो जल कैंसर उपयोगिता समाचार जल की पहचान पीने के पानी से होता है कैंसर जल से होता है कैंसर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »